शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:26 IST

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.ऐनापूर (ता. गडहिंंग्लज) ...

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.ऐनापूर (ता. गडहिंंग्लज) येथे शेतकरी मेळावा आणि सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील होते. यावेळी यशवंत सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच दिग्विजय कुराडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार झाला.चव्हाण म्हणाले, काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने एकरकमी ७२ हजार कोटींची कर्जमाफी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा दिला होता. मात्र, ३४ हजार कोटींची कर्जे माफ केल्याचे सांगणाºया भाजप सरकारकडून शेतकºयांना अद्याप १० ते १२ कोटीही मिळालेले नाहीत. वर्षाला दोन कोटी नवीन नोकºया निर्माण करण्याची घोषणा केलेल्या सरकारने १० लाख नोकºयादेखील निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे खोटी आश्वासने दिलेल्या सरकारला शेतकरी व युवकच खाली खेचतील.आमदार पाटील म्हणाले, यशवंत ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळविलेल्या ऐनापूर ग्रामपंचायतीचे काम अन्य गावांनाही प्रेरणादायी असून, गावच्या विकासासाठी १० लाखांचा निधी देत आहे.सरपंच कुराडे यांनी स्वागत केले. काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी चौगुले व सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, किसनराव कुराडे, जे. बी. बार्देस्कर, जयप्रकाश नलवडे, जयवंत शिंपी, राजेश नरसिंगराव पाटील, बसवराज आजरी, बाबासाहेब पाटील, अनिल कुराडे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.